रविवार, ८ एप्रिल, २०१२



पहाटे सव्वापाचची वेळ... पण दुतर्फा , इमारतीच्या बाल्कनीत जमलेल्या लाखो डोळ्यांवर झोपेचा लवलेश नव्हता... बच्चेकंपनीही अपवाद नव्हती... तरुणांची संख्या लक्षवेधी... '' काय हो मिरवणूक कुठपर्यंत पोहोचली ?''... '' त्या पोलिसांना काही माहीत आहे का , विचारा ना ''... प्रत्येकाला एकाच प्रश्नाचे उत्तर हवे होते. इतक्यात ' लालबागच्या राजा ' येत असल्याचे कळले व सुखसागर परिसरात ६ तास वाट पाहणाऱ्या भक्तसमुदायात चैतन्याची वीज सळसळली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा